शंभू चरित्रं भाग ४१

                                            शंभू चरित्रं भाग ४१





अखेरं! तो औरंगजेब म्हणत राहिला........
"सचमुच छावा हैं छावा शेरं का...
हमनें आँखें निकल दीं उसकी, लेकिन उसकी आँखें झुकी नहीं हमारें सामने"
"हमनें जबान काँट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रेहेम के दो लब्जं"
"हमनें हात तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाएं उसने अपने हात हमारें सामने"
"हमनें पांव काँट दिए उसके, लेकिन नहीं टेंकें उसने अपने घुटनें हमारें सामने"
"हमनें गर्दन काँट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारें सामने"
""सचमुच छावा हैं छावा शेरं का"
होंगे कामयाब कभीं या ऐसेही लौटना पड़ेगा ख़ाली हाथ देहेल्ली......
पण! दिल्लीला परत जाण्याचं भाग्यं औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही.
संभाजींच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून इथं पुन्हा जन्माला आला..."हजारों, लाखों"..."संभाजी"
अरे!!! संताजी,,,धनाजीसारखा एक-एक झुंजत राहिला, लढत राहिला...राजाशिवाय चौदा वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्करं घेत राहिला आणि अखेरं इथंच औरंगजेबाची कबरं बांधून मग शांत झाला.
हि प्रेरणा होती संभाजींच्या बलिदानाची, हि प्रेरणा होती संभाजी राजांच्या राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची......

............!!जय शंभूराजे!!............
''छत्रपती संभाजी महाराज कि जय!!!"
"छत्रपती संभाजी महाराज कि जय!!!"
"छत्रपती संभाजी महाराज कि जय!!!

No comments: